Sarwadny seva

Sarwadny seva धार्मिक तथा सांस्कृतिक एक आनंदी मार्गाचा प्रवास....

27/08/2022
18/08/2022

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा

उत्तम दर्जाचे खडे मसाले वापरून तयार केलेले अस्सल शुध्द स्वादिष्ट व रुचकर मसाले....50gप्रत्येकी कोणत्याही १२प्रकारची मसाल...
12/10/2021

उत्तम दर्जाचे खडे मसाले वापरून तयार केलेले अस्सल शुध्द स्वादिष्ट व रुचकर मसाले....50gप्रत्येकी कोणत्याही १२प्रकारची मसाले ऑर्डर घरपोच मिळेल...

08/07/2020

और हो गया हृदय परिवर्तन:

एक राजा को राज भोगते काफी समय हो गया था । बाल भी सफ़ेद होने लगे थे ।
एक दिन उसने अपने दरबार में उत्सव रखा और अपने गुरुदेव एवं मित्र देश के राजाओं को भी सादर आमन्त्रित किया ।
उत्सव को रोचक बनाने के लिए राज्य की सुप्रसिद्ध नर्तकी को भी बुलाया गया ।

राजा ने कुछ स्वर्ण मुद्रायें अपने गुरु जी को भी दीं, ताकि नर्तकी के अच्छे गीत व नृत्य पर वे उसे पुरस्कृत कर सकें सारी रात नृत्य चलता रहा ।
ब्रह्म मुहूर्त की बेला आयी । नर्तकी ने देखा कि मेरा तबले वाला ऊँघ रहा है,
उसको जगाने के लिए नर्तकी ने एक दोहा पढ़ा

- "बहु बीती, थोड़ी रही, पल पल गयी बिताई । एक पलक के कारने, ना कलंक लग जाए ।"

अब इस दोहे का अलग-अलग व्यक्तियों ने अपने अनुरुप अर्थ निकाला । तबले वाला सतर्क होकर बजाने लगा ।

जब यह बात गुरु जी ने सुनी । गुरु जी ने सारी मोहरें उस नर्तकी के सामने फैंक दीं ।
वही दोहा नर्तकी ने फिर पढ़ा तो राजा की लड़की ने अपना नवलखा हार नर्तकी को भेंट कर दिया ।
उसने फिर वही दोहा दोहराया तो राजा के पुत्र युवराज ने अपना मुकट उतारकर नर्तकी को समर्पित कर दिया ।

नर्तकी फिर वही दोहा दोहराने लगी तो राजा ने कहा - "बस कर, एक दोहे से तुमने वेश्या होकर सबको लूट लिया है ।"

जब यह बात राजा के गुरु ने सुनी तो गुरु के नेत्रों में आँसू आ गए और गुरु जी कहने लगे - "राजा ! इसको तू वेश्या मत कह,
ये अब मेरी गुरु बन गयी है ।

इसने मेरी आँखें खोल दी हैं । यह कह रही है कि मैं सारी उम्र जंगलों में भक्ति करता रहा और आखिरी समय में नर्तकी का मुज़रा देखकर अपनी साधना नष्ट करने यहाँ चला आया हूँ, भाई ! मैं तो चला ।" यह कहकर गुरु जी तो अपना कमण्डल उठाकर जंगल की ओर चल पड़े ।

राजा की लड़की ने कहा - "पिता जी ! मैं जवान हो गयी हूँ । आप आँखें बन्द किए बैठे हैं, मेरी शादी नहीं कर रहे थे और आज रात मैंने आपके महावत के साथ भागकर अपना जीवन बर्बाद कर लेना था ।
लेकिन इस नर्तकी ने मुझे सुमति दी है कि जल्दबाजी मत कर कभी तो तेरी शादी होगी ही । क्यों अपने पिता को कलंकित करने पर तुली है ?"

युवराज ने कहा - "पिता जी ! आप वृद्ध हो चले हैं, फिर भी मुझे राज नहीं दे रहे थे । मैंने आज रात ही आपके सिपाहियों से मिलकर आपका कत्ल करवा देना था ।
लेकिन इस नर्तकी ने समझाया कि पगले !
आज नहीं तो कल आखिर राज तो तुम्हें ही मिलना है, क्यों अपने पिता के खून का कलंक अपने सिर पर लेता है । धैर्य रख ।"

जब ये सब बातें राजा ने सुनी तो राजा को भी आत्म ज्ञान हो गया ।
राजा के मन में वैराग्य आ गया । राजा ने तुरन्त फैंसला लिया -
"क्यों न मैं अभी युवराज का राजतिलक कर दूँ ।
" फिर क्या था, उसी समय राजा ने युवराज का राजतिलक किया और अपनी पुत्री को कहा - "पुत्री ! दरबार में एक से एक राजकुमार आये हुए हैं ।
तुम अपनी इच्छा से किसी भी राजकुमार के गले में वरमाला डालकर पति रुप में चुन सकती हो ।"

राजकुमारी ने ऐसा ही किया और राजा सब त्याग कर जंगल में गुरु की शरण में चला गया ।

यह सब देखकर नर्तकी ने सोचा - "मेरे एक दोहे से इतने लोग सुधर गए, लेकिन मैं क्यूँ नहीं सुधर पायी ?"
उसी समय नर्तकी में भी वैराग्य आ गया । उसने उसी समय निर्णय लिया कि आज से मैं अपना बुरा धंधा बन्द करती हूँ
और कहा कि "हे प्रभु ! मेरे पापों से मुझे क्षमा करना । बस, आज से मैं सिर्फ तेरा नाम सुमिरन करुँगी ।"

समझ आने की बात है, दुनिया बदलते देर नहीं लगती । एक दोहे की दो पंक्तियों से भी हृदय परिवर्तन हो सकता है ।
बस, केवल थोड़ा धैर्य रखकर चिन्तन करने की आवश्यकता है ।
प्रशंसा से पिंघलना मत, आलोचना से उबलना मत, नि:स्वार्थ भाव से कर्म करते रहो, क्योंकि इस धरा का, इस धरा पर, सब धरा रह जायेगा।

पारंपारिक बाजरीची खारूडी,गव्हाच्या कुरडया  सांडगे(वडे), सुक्या चटण्या, पापड,चकली इ.वर्षेभर टिकाऊ वाळवणीचे पदार्थऑर्डर प्...
08/12/2019

पारंपारिक बाजरीची खारूडी,गव्हाच्या कुरडया सांडगे(वडे), सुक्या चटण्या, पापड,चकली इ.वर्षेभर टिकाऊ वाळवणीचे पदार्थऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल.https://wa.me/917620955767

29/11/2019

॥पांचाळेश्वरी आत्मतिर्थी आरोगणा व पांचाळराजा ब्रह्महत्त्या पाप विनाश ॥
------------------------
पांचाळेश्वर या नगरीत पांचाळ राजा राज्य करीत होता.पांचाळ राजा हा महान पराक्रमी, शूरवीर,होता.तसाच तो धर्मपरायण आणि प्रजाहित दक्ष राजा होता.
त्यावेळी राक्षसभूवन येथे पुलस्त ऋषिंचे दोन पुत्र शुंभ व निशुंभ राहत होते.हे दोन्ही पुत्र ऋषिवंशात जन्म घेतलेला असूनही आपल्या तपाचरणाने त्यांनी आसूरी शक्ती प्राप्त केल्या होत्या.त्यामुळे ते राक्षस वृत्तीने वागून ऋषिमुनीच्या यज्ञादि कार्यात विघ्न उत्पन्न करीत तर सामान्य प्रजाजनांना छळीत.आत्मऋषिसह सर्व ऋषिंनी ती तक्रार पांचाळराजाला केली.पांचाळराजाने सर्वाचा यथोचित आदर करून त्यांना सांगितले की,मी स्वत: त्या दैत्यांचा बंदोबस्त करतो,आपण निश्चित असावे.
आणि एक दिवस स्वत: पांचाळ राजा सर्व ऋषिमुनीचे शूभाशिर्वाद घेऊन राक्षसभूवनावर चालून गेला.घनघोर युध्द झाले. शेवटी शुंभ व निशुंभ दोन्ही राक्षसांना राजाने ठार केले..विजयश्री घेऊन पांचाळ राजा नगरीत आला.सर्व प्रजाजन आनंदीत झाले. सर्वानी विजयोस्तव साजरा केला.ऋषिमुनीनी आशिर्वाद दिले.
मात्र पांचाळराजाचे चित्त हत्येच्या पातकाच्या ओझ्याने भयग्रस्त झाले होते. पांचाळ राजा आत्मऋषिला शरण गेला आणि प्रार्थपा पूर्वक विनंती करू लागला,हे महर्षी ! शुंभ आणि निशुंभ हे दोन्ही ऋषिपुत्र होते,म्हणजे ब्रह्माच्या वंशातीलच होते.त्यांच्या आसूरी प्रवृत्तीमुळे त्यांचा नाश केला असला तरी पण ब्रह्महत्त्येचे पातक मला मला लागलेच. या पातकापासून मुक्ती मिळेल असा मार्ग आपणच मला दाखवा.काय प्रायश्चित असेल ते मला सांगा.मी आपल्या आज्ञेचे पालन करीन .तेव्हा महर्षी म्हणाले, हे राजन ! आसूरी प्रवृत्तीमुळे शुंभ निशुंभ नाश पावले आहेत तरी पण तू ब्रह्महत्त्येच्या पातकाच्या क्षाळणासाठी श्रीदत्तात्रेय प्रभूंचीच अनन्य भावे उपासना कर.त्यामुळे घडलेल्या पापांचे क्षाळण होऊन त्या परमेश्वराचे परमधामही अंती तुला प्राप्त होईल. ते ऐकून राजाला श्रीदत्तात्रेय प्रभूंची आवड निर्माण झाली.तो आत्मऋषिंना म्हणाला,हे महर्षी ! श्रीदत्तात्रेय प्रभू आपल्या सारख्या श्रेष्ठ तपस्वी पुरूषांच्या भक्तीने प्रसन्न होतील.आपणच माझ्यासाठी श्रीदत्तात्रेय प्रभूंची अनन्य प्रार्थना करून त्यांचे दर्शन मज पामराला घडवावे.
आत्मऋषिंनी पांचाळ राजाला विधीपूर्वक श्रीदत्तमंत्राचे स्मरण व उपासना विधी सांगितला व स्वत:श्रीदत्तात्रेय प्रभूंची अनन्य आराधना करू लागले.
श्रीदत्तात्रेय प्रभू आत्मऋषिंच्या आराधनेने,भक्ती भावाने व राजाच्या अनुष्ठानाने प्रसन्न झाले. आत्मऋषिंच्या आश्रमात आले.गोदावरीच्या मध्य पात्रात ऋषिंचे अनुष्ठान सुरू होते.तेथे श्रीदत्तात्रेय प्रभूंचा साक्षात्कार होताच ऋषिमुनीना अपार आनंद झाला.सर्वांनी श्रीदत्तात्रेय प्रभूंची महापूजा केली व अनन्य भक्तीभावाने स्तुती स्तवन केले.
सर्वासह श्रीदत्तात्रेय प्रभूंनी तेथे भोजन केले व ऋषिमुनीना प्रसाद दिला.श्रीदत्तात्रेय प्रभूंच्या दर्शनाने हर्षित होऊन सान्नीध्याने व प्राप्त झालेल्या प्रसादाने सर्व संतुष्ट झाले. आत्मऋषि पुन:पुन स्तुतीस्तवन करू लागले.
ही वार्ता कळताच पांचाळराजा श्रीदत्तात्रेय प्रभूंच्या दर्शनाकरिता आला.पांचाळराजाने श्रीदत्तात्रेय प्रभूंच्या दर्शनाने हर्षित होऊन भक्तीभावे श्रीदत्तात्रेय प्रभूंची महापूजा केली.स्तुती स्तवन करून विनंती केली, हे प्रभो ! मी अनंत अपराधी आहे. तसेच ब्रह्महत्त्येचे पातक माझेकडून घडले आहे. ते सर्व आपणच क्षाळण करू शकता.मी अनन्य भावे आपणास शरण आलो आहे.
तेव्हा श्रीदत्तात्रेय प्रभू प्रसन्नतापूर्वक म्हणाले, हे राजन ! तुझ्या भक्तीभावाने प्रसन्न होऊन मी या स्थळी आलो आहे. सत्कर्मासाठी तुझ्याकडून दोष घडला व योग्य मार्गाला लागून घडलेल्या दोषांच्या नाशासाठी तू प्रयत्नरत आहेस त्यामुळे तुझे पाप क्षाळण झाले.मी प्रसन्न झालो,असे म्हणून श्रीदत्तात्रेय प्रभूंनी त्याला आश्रमाबाहेर भूमित बाण मारण्यास सांगितले. पांचाळराजाने बाण मारताच पाताळगंगेचे पाणी वर आले.तेथे श्रीदत्तात्रेय प्रभूंनी श्रीचरण प्रक्षाळण केले आणि पांचाळराजास स्नान करण्यास सांगितले. त्या पवित्र तीर्थस्नानाने पांचाळ राजाच्या मनातील ब्रह्महत्त्येचा अपराधाचा कलंक पुसल्या गेला.
आत्मऋषिंच्या आश्रमातच राजा व सर्व ऋषिंगणांनी श्रीदत्तात्रेयप्रभूंची महापूजा केली .आणि आत्मऋषिंच्या विनंतीनुरूप श्रीदत्तप्रभूंनी तेथे सर्वासह आरोगणा केली.श्रीदत्तात्रेय प्रभूंच्या पंक्तीचा प्रसाद आणि सानिध्य प्राप्त झाल्यामुळे सर्वाना फार आनंद झाला.श्रीदत्तात्रेय प्रभू प्रसन्न झाले आणि आत्मऋषिंना म्हणाले, महर्षे ! पाताळ गंगेचे हे तीर्थ आत्मतिर्थ म्हणून आमच्या भेटीची साक्ष आहे. यामुळे तुम्हास सतत आमचे स्मरण होईल. तेव्हा महर्षी म्हणाले, महाराज ! आपण आपले सान्निध्य आम्हास सतत द्यावे.आपला विरह आता आम्हाला सहन होणार नाही. आपण दररोज येथे भोजनासाठी यावे.त्यांचा उत्कट भक्तीभाव पाहून श्रीदत्तात्रेय प्रभू म्हणाले, महर्षे ! आपला भाव आम्ही ओळखतो .आपली इच्छा पुर्ण होईल ! प्रतिदिन आम्ही आपणासोबत येथेच भीक्षा भोजन घेऊ !!
श्रीदत्तप्रभूंचे अमृत वर्षाव करणारे वाक्य कानी पडताच आत्मऋषिंसह सर्व ऋषि गणांना अपार आनंद झाला.पांचाळ राजा चा आनंद गगनात मावेना.त्याने संपूर्ण नगर श्रृंगारून श्रीदत्तात्रेय प्रभूंना मिरवत आपल्या महाली नेले.तेथे सर्व प्रजाजनांनी श्रीदत्तात्रेय प्रभूंची महापूजा केली.असा आनंद सोहळा त्या पांचाळेश्वर नगरीत अवतरल्यामुळे सर्व देवगण ऋषिंमुनींही पुष्प वर्षाव करून त्या सुअवसर काळाचा लाभ घेतला.
तेव्हा पासून श्रीदत्तात्रेय प्रभूंच्या दिनचर्येत पांचाळेश्वराला महत्वाचे स्थान मिळाले.
श्रीदत्तात्रेय प्रभू दररोज आरोगणेसाठी तेथे येऊ लागले.

23/11/2019

!!! ज्ञान। !!!!

काट्याच्या अणीवर वसली तीन गावें ।
दोन ओसाड एक वसेचिना ॥१॥

वसेचिना तिथे आले तीन कुंभार ।
दोन थोटे एका घडेचिना ॥२॥

घडेचिना त्याने घडली तीन मडकी ।
दोन कच्ची एक भाजेचिना ॥३॥

भाजेचिना त्यांत रांधले तीन मुग ।
दोन हिरवे एक शिजेचिना ॥४॥

शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे ।
दोन रुसले एक जेवेचिना ॥५॥

जेवेचिना त्याला दिल्या तीन म्हशी ।
दोन वांझ्या एक फळेचिना ॥६॥

फळेचिना तिला झाले तीन टोणगे ।
दोन मेले एक जगेचिना ॥७॥

जगेचिना त्याचे आले तीन रुपये ।
दोन खोटे एक चालेचिना ॥८॥

चालेचिना तिथे आले तीन पारखी ।
दोन आंधळे एका दिसेचिना ॥९॥

दिसेचिना त्याला मारल्या तीन बुक्क्या ।
दोन हुकल्या एक लागेचिना ॥१०॥

ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।
सद्गुरूवाचुनि कळेचिना ॥११॥
🌹🙏

14/11/2019

आनंदाचे डोही आनंद तरंग
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का ??? एका स्त्री चे अफलातून उत्तर !!!
एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधील एका महिलेला विचारले ,
” तुमचा नवरा,
तुम्हांला आनंदात ठेवतो का ? ”

तिच्या शेजारी बसलेल्या पतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले . तो आत्मविश्वासाने पत्नीकडे बघू लागला . त्याला पूर्ण खात्री होती , की ती ” होच ” असंच म्हणेल . कारण तिने लग्न झाल्यापासून कधीच काहीही तक्रार केलेली नव्हती …. !!

पण त्याच्या बायकोने स्पष्ट आवाजात उत्तर दिलं , ” नाही ”
ती म्हणाली , ” माझा नवरा, नाही ठेवत मला आनंदात !! ”

वक्त्याने विचारले,
” म्हणजे काय, ते तुम्हाला बाहेर फिरायला, हॉटेलमध्ये जेवायला नाही नेत का ?… कधीतरी सरप्राईज, एखादी भेटवस्तू देऊन आनंदात, नाही ठेवत का ?

तिच्या पतीला हे अनपेक्षित होतं. कारण इतकी वर्षे, हे सर्व तो तर, कुवतीप्रमाणे आणि योग्य त्या त्या वेळी करत आला होता. त्याला कळजीने घाम फुटला.

तेवढ्यात त्याची पत्नी पुढे म्हणाली , ” मला माझ्या नवऱ्याने आनंदात ठेवले नाही , मी स्वत:च आनंदात राहते ….!! ”

” मी आनंदी असावं की नाही याच्याशी, त्याचा काहीच संबंध नाही . माझा आनंद पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे . ”

“कुठल्याही परिस्थितीत, आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी मी आनंदीच राहते . जर माझा आनंद, कुणा दुसऱ्यावर , एखाद्या वस्तूवर किंवा विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून राहिला, तर ते माझ्यासाठीच कठीण होऊन बसेल .”

” कारण आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते .… !! माणसं , संबंध , आपलं शरीर , हवामान , आपले ऑफिसातले बॉस , सहकारी मित्र ,आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य .… !! ही यादी न संपणारी आहे .”

” त्यामुळे काहीही झालं तरी आपण आनंदी राहायचं हे मीच ठरवायला हवं ना …. ? माझ्याकडे खूप काही असलं काय किंवा काहीच नसलं काय , मी आनंदीच असते …. !! ”

” मला कुठे बाहेर जायला मिळालं काय किंवा घरात बसून राहावं लागलं काय , मी आनंदीच राहीन …. !! ”

मी श्रीमंत असले काय किंवा गरीब राहिले काय , मी आनंदीच असेन… !!”

आणि अजून एक, आम्ही दोघांनी प्रेमाने एकमेकांना स्वीकारलं आहे, त्यामुळे असले व्यवहार आम्ही कधीच आमच्यामधे नाही आणले. कारण जर का ह्यांनी बाहेर जेवायला नेले, फिरायला घेऊन गेले किंवा एखादा दागिना आणला, म्हणून जर का मी आनंदी होत असेल… तर हे काही ठिक नाही. हा शुद्ध एक जर-तरचा व्यवहार होईल. त्यात प्रेम नसेल. मी नेहमी आनंदी राहुन, त्यांना आनंदी ठेवणे हेच एका आदर्श पत्नीचे कर्तव्य आहे. असं केल्याने त्यांची कामातील उर्जा वाढेल, त्यांची प्रगती होईल आरोग्य उत्तम राहील, हे सर्व काही माझ्या आनंदी राहण्यावर अवलंबून असेल, तर मी का नाही आनंदी राहायचं…

माझं लग्न झालेलं असलं तरी लग्ना आधीही मी आनंदीच होते …. !!
कारण मी आनंदी आहे ती माझ्या स्वत:मुळे… !!”

” माझं जगणं दुसऱ्या कुणापेक्षा तरी जास्त चांगलं आहे, म्हणून मी आयुष्यावर प्रेम करते असं नाही , तर आनंदात राहायचं, हे मी स्वत:च ठरवलं असल्यामुळे मी आनंदी आहे …!! ”

” माझ्या आनंदाची संपूर्ण जबाबदारी मीच स्वतः वर घेतली असल्यामुळे माझ्याबरोबर जगणाऱ्या कुणालाही मला आनंदी ठेवण्याचं ओझं बाळगावं लागत नाही . त्यामुळे माझ्याशी बोलताना , वागताना त्यांना अतिशय मोकळेपणा जाणवतो …!! ”

आणि यामुळेच मी इतकी वर्ष आनंदात संसार करू शकले . तुमचा आनंद कधीही दुसऱ्या कुणाच्या हाती जाऊ देऊ नका …!! ”

वातावरण चांगलं नसलं तरी, आनंदी राहा … !! आजारी असलात तरी, आनंदी राहा . !! कठीण परिस्थितीत , पैसे नसले तरी, आनंदी राहा … !! कुणी तुम्हांला दुखावलं , कुणी तुमच्यावर प्रेम करत नसलं , अगदी तुम्ही किती मौल्यवान आहात हे ठरवू शकत नसलात , तरी आनंदी राहा … !!

तुम्ही स्त्री , पुरुष कुणीही , कितीही वयाचे असा … !! असाच विचार करायला हवा … !! नाही का …. ?

आनंदी राहा… आनंदात जगा …!!

08/07/2018

*हमारे शब्द ही हमारे कर्म है।*

🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇

*महाभारत के युद्ध के बाद*

18 दिन के युद्ध ने द्रोपदी की उम्र को 80 वर्ष जैसा कर दिया था शारीरिक रूप से भी और मानसिक रूप से भी। उसकी आंखे मानो किसी खड्डे में धंस गई थी, उनके नीचे के काले घेरों ने उसके रक्ताभ कपोलों को भी अपनी सीमा में ले लिया था। श्याम वर्ण और अधिक काला हो गया था । युद्ध से पूर्व प्रतिशोध की ज्वाला ने जलाया था और युद्ध के उपरांत पश्चाताप की आग तपा रही थी । ना कुछ समझने की क्षमता बची थी ना सोचने की । कुरूक्षेत्र मेें चारों तरफ लाशों के ढेर थे । जिनके दाह संस्कार के लिए न लोग उपलब्ध थे न साधन । शहर में चारों तरफ विधवाओं का बाहुल्य था पुरुष इक्का-दुक्का ही दिखाई पड़ता था अनाथ बच्चे घूमते दिखाई पड़ते थे और उन सबकी वह महारानी द्रौपदी हस्तिनापुर केे महल मेंं निश्चेष्ट बैठी हुई शूूूून्य को ताक रही थी । तभी कृष्ण कक्ष में प्रवेश करते हैं !
महारानी द्रौपदी की जय हो ।
द्रौपदी कृष्ण को देखते ही दौड़कर उनसे लिपट जाती है कृष्ण उसके सर को सहलातेे रहते हैं और रोने देते हैं थोड़ी देर में उसे खुद से अलग करके समीप के पलंग पर बिठा देते हैं ।
*द्रोपती* :- यह क्या हो गया सखा ऐसा तो मैंने नहीं सोचा था ।
*कृष्ण* :-नियति बहुत क्रूर होती है पांचाली वह हमारे सोचने के अनुरूप नहीं चलती हमारे कर्मों को परिणामों में बदल देती है तुम प्रतिशोध लेना चाहती थी और तुम सफल हुई द्रौपदी ! तुम्हारा प्रतिशोध पूरा हुआ । सिर्फ दुर्योधन और दुशासन ही नहीं सारे कौरव समाप्त हो गए तुम्हें तो प्रसन्न होना चाहिए !
*द्रोपती*:-सखा तुम मेरे घावों को सहलाने आए हो या उन पर नमक छिड़कने के लिए !
*कृष्ण* :-नहीं द्रौपदी मैं तो तुम्हें वास्तविकता से अवगत कराने के लिए आया हूं । हमारे कर्मों के परिणाम को हम दूर तक नहीं देख पाते हैं और जब वे समक्ष होते हैं तो हमारे हाथ मेें कुछ नहीं रहता ।
*द्रोपती* :-तो क्या इस युद्ध के लिए पूर्ण रूप से मैं ही उत्तरदाई हूं कृष्ण ?
*कृष्ण* :-नहीं द्रौपदी तुम स्वयं को इतना महत्वपूर्ण मत समझो ।
लेकिन तुम अपने कर्मों में थोड़ी सी भी दूरदर्शिता रखती तो स्वयं इतना कष्ट कभी नहीं पाती।

*द्रोपती* :-मैं क्या कर सकती थी कृष्ण ?
*कृष्ण*:- 👉जब तुम्हारा स्वयंबर हुआ तब तुम कर्ण को अपमानित नहीं करती और उसे प्रतियोगिता में भाग लेने का एक अवसर देती तो शायद परिणाम कुछ और होते !
👉इसके बाद जब कुंती ने तुम्हें पांच पतियों की पत्नी बनने का आदेश दिया तब तुम उसे स्वीकार नहीं करती तो भी परिणाम कुछ और होते ।
और
👉उसके बाद तुमने अपने महल में दुर्योधन को अपमानित किया वह नहीं करती तो तुम्हारा चीर हरण नहीं होता तब भी शायद परिस्थितियां कुछ और होती ।

*हमारे शब्द भी हमारे कर्म होते हैं द्रोपदी और हमें अपने हर शब्द को बोलने से पहले तोलना बहुत जरूरी होता है अन्यथा उसके दुष्परिणाम सिर्फ स्वयं को ही नहीं अपने पूरे परिवेश को दुखी करते रहते हैं ।*
*अब तुम हस्तिनापुर की महारानी हो और इस समय हस्तिनापुर बहुत कष्ट में है तुम्हें महाराज युधिष्ठिर की निराशा को समाप्त करके उन्हे गतिशील करना होगा हस्तिनापुर के पुनरुद्धार का कार्य तीव्र गति से करना होगा उठो और अपने कर्म लग जाओ यही प्रकृति का संकेत है ।
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
*हमें कुछ कहते वक्त अपने शब्दों का चयन होशियारी और समझदारी से करना चाहिये*।
*साथ ही इस बात का अनुमान भी हमें होना चाहिए कि उसका परिणाम क्या निकलेगा.*अगर हम यह अनुमान लगाने में सक्षम होंगे, तो हम आसानी से विचार कर सकते है कि हमें क्या बोलना चाहिए और क्या नहीं बोलना चाहिए.*
*बोलने की कला और व्यवहार कुशलता के बगैर प्रतिभा हमेशा हमारे काम नहीं आ सकती. शब्दों से हमारा नजरिया झलकता है. शब्द दिलों को जोड़ सकते है, तो हमारी भावनाओ को चोट भी पहुंचा सकते है और रिश्तों में दरार भी पैदा कर सकते है. सोच कर बोले, न की बोल के सोचे. समझदारी और बेवकूफी में यही बड़ा फर्क है.*।

🙏 *धन्यवाद* 🙏

29/12/2017

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*मोह-जय का उपाय!...*

​कौन सी चीज तुम्हें रुलाती है वही तुम्हारा मोह है।

कौन सी चीज के खो जाने से तुम अभाव अनुभव करते हों वही तुम्हारा मोह है।

सोचना, कौन सी चीज खो जाए कि तुम एकदम दीन दीन हो जाओगे वह तुम्हारे मोह का बिंदु है।

*और, इसके पहले कि वह खोए, तुम उस पर से अपनी पकड़ छोड़ना, क्योंकि वह खोएगी। इस संसार में कोई भी चीज स्थिर नहीं है न मित्रता, न प्रेम! कोई भी चीज स्थिर नहीं है। यहां सब बदलता हुआ है।*

संसार का स्वभाव प्रतिक्षण परिवर्तन है। यह एक बहाव है नदी की तरह बह रहा है। यहां कुछ भी ठहरा हुआ नहीं। तुम लाख उपाय करो, तो भी कुछ ठहरा हुआ नहीं हो सकता।

*तुम्हारे उपाय के कारण ही तुम परेशान हो। जो सदा चल रहा है, उसको तुम ठहरना चाहते हो; जो बह रहा है, उसे तुम रोकना चाहते हो, जमाना चाहते हो वह जमनेवाला नहीं है। वह उसका स्वभाव नहीं है।,*​

परिवर्तन संसार है और वहां तुम चाहते हो कि कुछ स्थायी सहारा मिल जाये, वह नहीं मिलता।

*इसलिए तुम, प्रतिपल दुखी हो। हर क्षण तुम्हारे सहारे खो जाते हैं। ​एक बात खोजने की चेष्टा करना कि कौन सी चीजें हैं जो खो जायें तो तुम दुखी होओगे?*

*इसके पहले कि वे खोये, तुम अपनी पकड़ हटाना शुरू कर देना। यह मोह जय का उपाय है। पीड़ा होगी; लेकिन यह पीड़ा झेलने जैसी है; यह तपश्‍चर्या है।*

*अभीसे सबकुछ छोड्कर भाग जाने की जरूरत नहीं कि तुम अपनी पत्नी को छोड्कर हिमालय भाग जाना। जब तक तुम योगारुढ नहि हो जाते तबतक तुम जहां हो, वहीं रहना। लेकिन घर-संसार, सुविधा,बिवी-बच्चोपर कि निर्भरता को धार धीरे काटते जाना,कम करते जाना। और जब योगारुढ हो जावो तब सर्वसंगपरित्याग कर अनन्यभाव से भगवान कि शरणांगति स्विकार कर लेना। ताकि सन्यासोत्तर तुम्हारा संसारके प्रति मोह बना न रहे। तुम निर्मोहि होकर एकांतवास में भगवान कि भक्ति कि मौज में विचरण कर सको!*

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸सर्वज्ञ सेवा

07/11/2017

*एक बच्चे को आम का पेड़ बहुत पसंद था।*

*जब भी फुर्सत मिलती वो आम के पेड के पास पहुच जाता।*

*पेड के उपर चढ़ता,आम खाता,खेलता और थक जाने पर उसी की छाया मे सो जाता।*

*उस बच्चे और आम के पेड के बीच एक अनोखा रिश्ता बन गया।*

*बच्चा जैसे-जैसे बडा होता गया वैसे-वैसे उसने पेड के पास आना कम कर दिया।*

*कुछ समय बाद तो बिल्कुल ही बंद हो गया।*

*आम का पेड उस बालक को याद करके अकेला रोता।*

*एक दिन अचानक पेड ने उस बच्चे को अपनी तरफ आते देखा और पास आने पर कहा,*

*"तू कहां चला गया था? मै रोज तुम्हे याद किया करता था। चलो आज फिर से दोनो खेलते है।"*

*बच्चे ने आम के पेड से कहा,*
*"अब मेरी खेलने की उम्र नही है*

*मुझे पढना है,लेकिन मेरे पास फीस भरने के पैसे नही है।"*

*पेड ने कहा,*
*"तू मेरे आम लेकर बाजार मे बेच दे,*
*इससे जो पैसे मिले अपनी फीस भर देना।"*

*उस बच्चे ने आम के पेड से सारे आम तोड़ लिए और उन सब आमो को लेकर वहा से चला गया।*

*उसके बाद फिर कभी दिखाई नही दिया।*

*आम का पेड उसकी राह देखता रहता।*

*एक दिन वो फिर आया और कहने लगा,*
*"अब मुझे नौकरी मिल गई है,*
*मेरी शादी हो चुकी है,*

*मुझे मेरा अपना घर बनाना है,इसके लिए मेरे पास अब पैसे नही है।"*
*आम के पेड ने कहा,*

*"तू मेरी सभी डाली को काट कर ले जा,उससे अपना घर बना ले।"*
*उस जवान ने पेड की सभी डाली काट ली और ले के चला गया।*

*आम के पेड के पास अब कुछ नहीं था वो अब बिल्कुल बंजर हो गया था।*

*कोई उसे देखता भी नहीं था।*
*पेड ने भी अब वो बालक/जवान उसके पास फिर आयेगा यह उम्मीद छोड दी थी।*

*फिर एक दिन अचानक वहाँ एक बुढा आदमी आया। उसने आम के पेड से कहा,*

*"शायद आपने मुझे नही पहचाना,*
*मैं वही बालक हूं जो बार-बार आपके पास आता और आप हमेशा अपने टुकड़े काटकर भी मेरी मदद करते थे।"*

*आम के पेड ने दु:ख के साथ कहा,*

*"पर बेटा मेरे पास अब ऐसा कुछ भी नही जो मै तुम्हे दे सकु।"*

*वृद्ध ने आंखो मे आंसु लिए कहा,*

*"आज मै आपसे कुछ लेने नही आया हूं बल्कि आज तो मुझे आपके साथ जी भरके खेलना है,*

*आपकी गोद मे सर रखकर सो जाना है।"*

*इतना कहकर वो आम के पेड से लिपट गया और आम के पेड की सुखी हुई डाली फिर से अंकुरित हो उठी।*

*वो आम का पेड़ कोई और नही हमारे माता-पिता हैं दोस्तों ।*

*जब छोटे थे उनके साथ खेलना अच्छा लगता था।*

*जैसे-जैसे बडे होत

06/11/2017

*गोड मध बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही...*
*त्यासाठी सावधान रहा...*
*कारण...जास्त गोड बोलणारी माणसे पण इजा पोहचवु शकतातं...*
*गरजेच्या वेऴी सुकलेल्या ओठातुन नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात..*
*पण एकदा का तहान भागली की मग *" पाण्याची चव " आणि " माणसाची नियत " दोन्ही बदलतात....*
*जो पर्यत ठिक आहे . तो पर्यत देवाला दुरुनंच हात जोडतात ...*
*आणि....थोडसं कमी पडायला लागलं की देवळात जाऊऩ ऩारळ फोडतात..*

*🌿शुभ दिवस*🌿

Address

सिल्लोड
Sillod
431112

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

9422607762

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarwadny seva posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share