Bhim Sena

Bhim Sena Ham bhim k diwane hai ...
aaj ham kuch aisa kar jaye ki hamare bhim ji ka naam pure bharat desh me sabse avval no. Par aye

तुम्हारे पूर्वजों की कितनी तारीफ करते थे ब्राह्मण  फिर भी उनके बनाए नकली देवी देवता घर में रखने तैयार हो खेर जिनको मान स...
07/06/2022

तुम्हारे पूर्वजों की कितनी तारीफ करते थे ब्राह्मण फिर भी उनके बनाए नकली देवी देवता घर में रखने तैयार हो खेर जिनको मान सम्मान होगा वो ही मेरी बात समझ सकता है,, 🐅

असेच नवनविन updated मिळवण्यासाठी आपल्या पेज ला  #लाईक करा .______________________⤴️
10/03/2022

असेच नवनविन updated मिळवण्यासाठी आपल्या
पेज ला #लाईक करा .______________________⤴️

03/01/2022

जय भीम!!

शोषुनि अपमानाचे दगड,
केले तू स्त्रियाना साक्षर।

तोडूनि रूढ़ि,परंपरा,
शिकविले ज्ञानाचे अक्षर।

सहकर अपमान ,अनादर,
किया स्त्रियों को साक्षर।

तोड़कर रूढ़ि,परंपरा,
सिखाये ज्ञान के अक्षर।

महिला मुक्ति दिवस की
सभी को मंगलमय
शुभकामनाए।


क्रांति ज्योति सावित्री बाई फुले
जयंती दिवस पर विनम्र
!!अभिवादन!!
🙏🙏🙏

03/01/2022

जानिए भीमा कोरेगांव का इतिहास ...

हमारी ना तो तलवार कमजोर थी
नाही कलम कमजोर थी

हम वारसदार है ...
उन्ही 500 महारो के जो कोरेगाव
भीमा मे लढे थे,
और विषमतावादी पेशवाई
गाडे थे .....

1 जानेवारी भीमकोरेगाव शौर्य दिवस .
🙏🏻

!जयभीम! !!जयभारत!! !!!नमोबुद्धाय!!!

03/01/2022

!!जय भीम!!

भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका, ज्यांनी सनातनी प्रवृत्तीच्या लोकांकडून दिलेले आव्हान खूप हिमतीने मोडून काढले. आधुनिक मराठी कवितेचे जनकत्वदेखील त्यांना जाते. ज्यांचा आदर्श सदैव आपल्याला प्रेरणा देत राहतो अशा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...💐

क्रांति ज्योति सावित्री बाई फुले
जयंती दिवस पर विनम्र
!!अभिवादन!!
🙏🙏🙏

03/01/2022

!!जय भीम!!

भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका, ज्यांनी सनातनी प्रवृत्तीच्या लोकांकडून दिलेले आव्हान खूप हिमतीने मोडून काढले. आधुनिक मराठी कवितेचे जनकत्वदेखील त्यांना जाते. ज्यांचा आदर्श सदैव आपल्याला प्रेरणा देत राहतो अशा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...💐

क्रांति ज्योति सावित्री बाई फुले
जयंती दिवस पर विनम्र
!!अभिवादन!!
🙏🙏🙏

01/01/2022

इतिहास भीमाकोरेगावचा

१ जानेवारी १८१८ ला स्वांतञ्याचे बंड का झाले?

#छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र ब्राह्मण रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात मदत केली.
औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्यात यावा आणि मुघलांच्या दरबारात 35% ब्राह्मणांची भागिदारी असल्यामुळे औरंगजेबाने संभाजी महाजांना ब्राह्मणांच्या ताब्यात दिले
मग ब्राह्मण जातीने आपल्या जातभाईंच्या हत्तेचा बदला घेवून स्वराज्य बळकायचे होते आणि ब्राह्मणांसाठी शेवटची संधी होती आणि ब्राह्मण ती गमवू ईच्छित नव्हते, आणि जर का संभाजी महाराज सुटले असते तर ब्राह्मण जातीचा ते काळच ठरले असते म्हणून ब्राह्मणांनी संभाजी महाराजांची हत्त्या मनूस्मृती प्रमाणे शिक्षा देऊन केली.
महाराजांचे डोळे काढले, त्यांची कातडी सोलली,
हाताची बोटे छाटली, कानात शिश ओतल, जिभ छाटली आणि शरीराचे तुकडे तुकडे करून भिमा नदीच्या पात्रात टाकले व ब्राह्मणांनी फर्मान काढल की जर संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे कोणी गोळा केले तर त्याचेही हेच हाल केले जातील , कोणीही पुढे यायला तयार होईना गावचे मातब्बर गडी शांत झाले परंतु ही गोष्ट नदीवर धुणे धुत असलेल्या जरी परटीनीला कळली ती गावभर फिरली पाटील, देशमुख यांच्या कडे गेली आणि सांगितले की संभाजी महाराजांच्या प्रेताचे तुकडे नदीत फेकले आहेत, त्यानचा अंत्यसंस्कार करायचा आहे.परंतू गावातला एक ही माणूस पुढे येईना अशा वेळी त्याच गावातील एक गोविंद महार पुढे आला त्याने आपल्या भावकीतल्या पन्नास लोकांना जमा केल आणि शिंप्यिकडून ते सर्व तुकडे शिवून घेतले व विधानमंडलात स्वतःच्या शेतात संभाजी महाजांचा अंत्यसंस्कार केला. पुढे पेशव्यांनी या लोकांना देहदंडाची शिक्षा दिली
आणि पेशव्यांनी महार जातीला दिवसात गावातून फिरल्यावर बंदी घातली व गळ्यात गाडगे व कमरेला बोराटी लावण्याचा नियम बनवला. अशा प्रकारे महार जातीवर अन्याय वाढला तो ईतका वाढला की या व्यवस्थेत जगणे मुश्किल वाटू लागले.
अशा वेळी इंग्रज भारतात साम्राज्य विस्तार करून ईच्छित होते परंतु इंग्रजांना ते शक्य होत नव्हते, पेशवाई विरोधात इंग्रजानी युद्ध करायचा निर्णय घेतला. अशा वेळी शिदनाक महार पेशव्यां कडे गेला आणि म्हणाला आम्ही तुमच्या बाजूने लढू परंतु आपण आम्हाला त्या बदल्यात काय द्याल?
पेशव्यांनी शिदनाकला सांगितले की तुम्हाला आणि तुमच्या समाजाला ईथली टीचभर जागाही मिळणार नाही. शिदनाकची एकच मागणी होती, आमच्या गळ्यातील गाडगे आणि कमरेचे बोराटी काढली जावी परंतु पेशव्यांनी ही मागणी नामंजूर केलि आणि शिदनाक इंग्रजांकडे जाऊन तिच मागणी केली आणि इंग्रजानी ती मागणी मंजूर केली. विशेष शिदनाकने बहुजन समाजातील 500 शूरवीर योद्ध्याना जमा केले आणि इंग्रजांच्या सैन्यात भरती केले व पेशव्यांच्या विरोधात युद्धाची घोषणा केली. 1 जानेवारी 1818 ला युद्ध होईल ही घोषणा केली गेली. इकडे शिदनाक महार आणि त्यांचे शूरवीर योद्धे वढू बुद्रूक येथे संभाजी महाराजांच्या समाधीवर गेले तिथे सर्वांनी शपथ घेतली की महाराज आम्ही आपल्या हत्त्या चा बदला घ्यायला निघालो आहोत,आम्हाला आशिर्वाद द्या. आणि तेथून ते 500 विर भिमा नदीच्या पैलतीर इंग्रजी छावणीत जमले, नदीच्या एका काठावर पेशव्यांचे सैन्य, दुसर्‍या काठावर महार बटालियन, इंग्रज अधिकारी, समोर पेशव्यांची 28000 हजाराची फौज पाहून इंग्रजनी घाबरून माघार घेण्याचे ठरवले परंतु शिदनाक महार आणि सैन्य काही माघार घ्यायला तयार नव्हते कारण बहुजन समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न होता त्यांनी इंग्रज अधिकार्यांना ग्वाही दिली की तुम्ही माघार घेवून नका आम्ही हे युद्ध आपणास जिंकून देवू . आणि इकडे पेशव्यांचे सैन्य 31 डिसेंबर 1799 ला गाफिल होते मौजमस्तीत होते, कारण युद्ध 1 तारखेला होणार होते, अशा परिस्थितीत 31डिसेंबरच्या मध्यरात्री महार बटालियनच्या सैनिकांनी हल्ला चढवला आणि रात्रीचा फायदा घेवून पेशव्यांच्या सैन्याला नामोहरम केले. हे युद्ध 31डिसेंबरच्या रात्री सुरू झाले आणि 1 जाने 1818 दुपारी संपले, पेशवे हारले आणि इंग्रज जिंकले यात पेशवे सैनिक 30000 होते यापैकी 2000 सैन्य भिऊन पळून गेले आणि 28000 सैन्याबरोबर 500 बहुजन सैनिक लढले एका सैनिकांच्या बरोबर महार बटालियनचे 56 - 56 सैनिक लढले. तेंव्हापासून महाराष्ट्र मध्ये म्हण प्रचलित झाली की, तुझ्यासारखे 56 बघितलेत. म्हणजे जर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्त्याचा बदला म्हणून आणि बहुजनावरील गुलामीचा विरोध म्हणून जर पेशव्यांची सत्ता नष्ट केली गेली असेल तर बहुजनावरती गुलामी कोणी लादली होती? तर ती पेशवे ब्राह्मणांनी लादली होती .
मग आजच्या सद्यस्थितीत 31 डिसेंबर या दिवशी दारू पार्ट्या , मौजमस्ती रात्री उशीरा पर्यंत नाचगाणे करायचे आणि दुसर्या दिवशी उशिरापर्यंत, म्हणजे दुपार पर्यंत झोपून राहायचे ही रित कोणी आणि काय घालून दिली , तर ती रित ब्राह्मणी षडयंत्र द्वारे बहुजन समाजात प्रचलित केल्या गेली, कारण 1 जानेवारीचा सत्य इतिहास दाबला जावा. कोणी जाणून घेऊन नये की 1 जानेवारीला काय घडल होतं. हा इतिहास दडपण्याचा प्रयत्न का होतो तर विश्वरत्न परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो समाज आपला इतिहास जाणतो आणि त्यापासून बोध घेतो तो समाज इतिहास घडवल्याशिवाय राहत नाही.
तर मला फक्त 31 डिसेंबरचा खरा इतिहास आपणापर्यंत पोचवायचा होता. !!!
जयभिम..नमो बुद्धाय

01/01/2022

ानेवारी_भिमाकोरेगाव
ौर्य_दिनानिमित्त_५००_शूरवीर_योद्धांना
्रांतीकारी_मानवंदना_ञिवार_अभिवादन 🙏🙏 💐💐
#शौर्योत्सव
#विजयस्तंभ_राष्ट्रीय_स्मारक

मनुस्मृति दहन दिवस 🔥🔥🔥🔥स्त्री मुक्ती दीन 🙏🏻🙏🏻🙏🏻
25/12/2021

मनुस्मृति दहन दिवस 🔥🔥🔥🔥
स्त्री मुक्ती दीन 🙏🏻🙏🏻🙏🏻

Jay Bhim 🙏🏻🇪🇺🙏🏻
25/12/2021

Jay Bhim 🙏🏻🇪🇺🙏🏻

25/12/2021

मनुस्मृति दहन दिवस 🔥🔥🔥🔥

Address

Pratik Sawate
Nagpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhim Sena posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share