पुरुषोत्तम भट्ट

पुरुषोत्तम भट्ट पुरुषोत्तमानंद भट्ट गुरुजी म्हणजे जीवना मध्ये येणाऱ्या सर्व समस्या वर एक उपाय

जीवना मध्ये येणाऱ्या समस्या वर उपाय
पुरुषोत्तमानंद गुरुजी म्हणजे एक उपाय आहे,
अशी कुठली समस्या नाही जिच्या वर गुरुजी कडे उपाय नाही
जीवनातील समस्याने त्रस्त झालेला आहेत तर गुरुजीना एकदा अवश्य भेटा
निश्चित तुम्हाला तुमच्या समस्यांचे समाधान कारक उपाय/पर्याय गुरुजीन कडून मिळेल
येणे जमत नसल्यास खालील मो.क्र. वर संपर्क करा - 9421681189, 9021449724, 9765007207, 9921864639
ईमेल [email protected]

06/07/2020

🙏🏻
प्रश्न:- जर विष्णु परमात्माचे मुख्य 10 अवतारा पैकी कुर्म अवतार हा दुसरा आहे. नरसिंह अवतार हा चौथा आहे अन वामन अवतार हा पाचवा आहे, तर चौथा अवतारातील भक्त प्रह्लाद यांच्या नातवाला राजा बळी ला वामन अवतार म्हणजे पाचव्या अवतारात पाताळात घातले तर दुसरा अवतार म्हणजे कुर्म अवतार असतांनी जे समुद्र मंथन झाले त्यावेळस दानवाचे प्रतिनिधि म्हणुन #राजा_बळी कसे?

#उत्सुकता_उत्तराची

श्री जांबुवंत महाराज की जय
23/02/2018

श्री जांबुवंत महाराज की जय

26/10/2017

#राष्ट्रगीत_जिथे_जिथे_सुरू_होईल_तिथे_तिथे_मी_स्तब्ध_उभा_राहील.

जो खरा भारतीय #हिंदुस्तानातील रहिवासी आहे त्याने #राष्ट्रगीताचा मान ठेवलाच पाहिजे अन जर मनात मान नसेल तर सरळ पाकिस्तानात निघून जावे.
अन्यथा काहीच दिवसात पार्श्व भागावर लाथ मारून काढून देण्यात येईल

02/08/2017

*अखंड हिंदु*
*संघटित हिंदु-समर्थ भारत*

सध्या हिंदु द्वेश खुप वाढत चाललाय, हिंदु मधिलच काहि समाज हिंदु द्वेश करतोय.

काहि राजकारणी लोक स्वत:च्या फायद्या साठी समाजा मधे द्वेश निर्माण करत आहे.
यात प्रामुख्याने हिंदु धर्माचे आधार स्तंभ असलेल्या ब्राह्मण समाजा वर जास्त द्वेशीची लाट वाढलेली आहे.
या द्वेशा मागे इस्लामीक तागद आहे पण ते पुढे न येता आपल्याच धर्मातील अल्प बुद्धि असलेल्यांना भडकाउन आपा-आपल्यातच शत्रुत्व निर्माण करुन देत आहे.

हे सर्व लक्षात घेउन आपल्याला एकत्र येन गरजेचे आहे.
*अखंड हिंदु* या संगठणेची स्थापण्या करण्या मागचा उद्देश हा च आहे की सध्या चाललेला हिंदु द्वेश, ब्राह्मण द्वेश, देव-देवतांची विटंबना, गो हत्या, लवजिहाद सारखे अंतरजातीय विवाह, हे आणी या सारख्या असंख्य हिंदु विरोधि घटणा थांबउन एक *समर्थ भारत* ची नीर्मीती करणे.

मोठ्या संख्येने *अखंड हिंदु* संघटणेत सामील व्हा व एक *सशक्त भारत, सुद्रुड भारत, समर्थ भारत* निर्मीती च्या कार्यात आपले मोलाचे योगदान द्या.

*धन्यवाद*

*अखंड हिंदु*
संगठित हिंदु-समर्थ भारत

अनिल गुप्ता
*राष्ट्रीय अध्यक्ष*

विलास भाग्यवंत
*राष्ट्रीय सचिव*

सौ.अर्चना सरुडकर
*राष्ट्रीय महिला अध्यक्षा*
मो.7843094192

सुनील सिरसाट
*महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष*
मो.9422742442

तुषार धात्रक
*महाराष्ट्र प्र.उपाध्यक्ष*
मो.9552931143

पुरुषोत्तम भट्ट
*महाराष्ट्र प्रदेश सचिव*
मो. 9421681189

गुरु ब्रम्हा गुरु विष्णूगुरुः देवो महेश्वरागुरु शाक्षात परब्रम्हातस्मै श्री गुरुवे नमः
08/07/2017

गुरु ब्रम्हा गुरु विष्णू
गुरुः देवो महेश्वरा
गुरु शाक्षात परब्रम्हा
तस्मै श्री गुरुवे नमः

05/11/2016

|| तिरुपती बालाजी_थक्क_करणारे_आश्चर्य़ ||

भगवान व्यंकटेश्वर मूर्तीच्या या गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती नसाव्यात

तिरुमला व्यंकटेश्वर म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर आंध्रप्रदेशातील तिरुमला पर्वत रांगामध्ये वसलेले आहे. हे मंदिर भारतात सर्वात प्राचीन आणि श्रीमंत मदिर रुपात ओळखले जाते. या मंदिराशी संबंधित विविध मान्यता असून यामधील काही खास गोष्टींची आज आम्ही तुम्हाला माहिती सांगत आहोत. या गोष्टी तुम्हाला कदाचित पटणार नाहीत पंरतु बालाजीचे भक्त या गोष्टींवर पूर्ण विश्वास ठेवतात...

मान्यता नंबर 1
या मंदिरात भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीवर असलेले केस खरे आहेत. असे मानले जाते की, या केसांचा कधीही गुंता होत नाही आणि हे नेहमी मुलायम राहतात.

मान्यता नंबर 2
व्यंकटेश्वर बालाजी मूर्तीचा मागील भाग नेहमी ओलसर राहतो. ध्यानपूर्वक कान लावून ऐकल्यास समुद्राचा आवाज ऐकू येतो.

मान्यता नंबर 3
मंदिराच्या दरवाजाच्या उजव्या बाजूला एक छडी आहे. असे मानले जाते की, या छडीचा उपयोग देवाच्या बाल रुपाला मारण्यासाठी केला गेला होता. तेव्हा त्यांच्या हनुवटीला जखम झाली होती. यामुळे बालाजीच्या हनुवटीवर चंदन लावण्याची प्रथा सुरु झाली.

मान्यता नंबर 4
बालाजी मंदिरातील गाभाऱ्यातील देवाच्या मूर्तीकडे पाहिल्यास मूर्ती गाभाऱ्याच्या मधोमध दिसते, परंतु वास्तवामध्ये तुम्ही बाहेर उभे राहून पाहिल्यास ही मूर्ती गाभाऱ्यात उजव्या बाजूला स्थित असलेली दिसते

मान्यता नंबर 5
गुरुवारी भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीला पांढरे चंदन लावले जाते. दुसऱ्या दिवशी हा लेप काढून टाकल्यानंतर मूर्तीवर देवी लक्ष्मीचे चिन्ह उमटलेले असतात.

मान्यता नंबर 6
मूर्तीवर अर्पण करण्यात येणारे सर्व फुले आणि तुळशीची पाने भक्तांना परत न देता, सर्व सामग्री बारीक करून मंदिराच्या मागे असलेल्या विहिरीमध्ये टाकली जाते.

मान्यता नंबर 7
मंदिरातील पुजारी दिवसभर मूर्तीवर अर्पण झालेली फुले मागे फेकत राहतात, अर्पण केलेल्या फुलांकडे पाहत नाहीत. कारण या फुलांकडे पाहणे चांगले मानले जात नाही.

मान्यता नंबर 8
या मंदिरात एक दिवा हजारो वर्षांपासून प्रज्वलित असून हा दिवा कोणी लावला आणि केव्हापासून चालू आहे कोणालाही माहिती नाही.

मान्यता नंबर 9
स्थानिक मान्यतेनुसार, 18 व्या शतकात हे मंदिर 12 वर्ष बंद ठेवण्यात आले होते. त्या काळात एका राजाने 12 लोकांना मृत्युदंड दिला आणि सर्वांचे शव मंदिरावर लटकवले होते. असे म्हणतात की, त्यावेळी व्यंकटेश्वर स्वामी प्रकट झाले होते.

मान्यता नंबर 10
या मंदिरापासून 23 किलोमीटर अतंरावर एक गाव आहे. या गावामध्ये निवास करणारे लोकच फक्त गाभार्यात ये-जा करू शकतात. हे लोक कडक नियमांचे पालन करत जीवन व्यतीत करतात. याच गावामधून भगवान व्यंकटेश्वरासाठी फुल, दुध, तूप, लोणी इ. सामग्री आणली जाते.

ॐ नमो नारायणाय:

|| गोविंदा गोविंदा ||

Address

Thakurwadi Po. Jamkhed
Jamkhed
431121

Telephone

9421681189

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पुरुषोत्तम भट्ट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to पुरुषोत्तम भट्ट:

Share