22/11/2016
🙏🏻तुम्ही तेली आहात मग आपल्या समाज्यासाठी ५ मि. नक्की द्या 🙏🏻
विठोबाचा लेक तो ,तेली चराचा राजा होता ,
झुकला नाही कोनासमोर तो कर्मठ लोकांचा बाप होता ,
जो चुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवा ,
जो नडत असेल त्याला राज्याचा इतिहास सांगा
मित्रानो समाज्यामधे वावरत असताना आपल्या सभोवतालचि काही लोक मला विचारतात तू तुझ्या नवाआधी संताजीभक्त का लावतो?आणि तेव्हा तेव्हा त्याना मला माझ्या राज्याचा इतिहास सांगावा वाटतो ...माझ्या राज्याच् नाव संत संताजी महाराज जन्म पुण्याजवळील मावळ तालुक्यातील चाकनजवळ ..एका वारकरी संप्रदायी असलेल्या विठोबा जगनाडे आणि आई मथुबाई यांना सन् 1545 मधे पुत्ररत्न झाले ......महाराज्यांचे वडील विठोबा यांचा व्यवसाय तेल घाण्याचा होता आणि त्याच बरोबर शेती पण ...महाराज 10 वर्ष्याचे झाले आणि वडील विठोबा यानि त्यांना तेलधंद्याचा परिचय करुण द्यायला सुरवात केलि..शिक्षण तस फारस नवते लिहिता वाचता येईल व्यवसायतील हिशोब ठेवण एवढच होते..त्या वेळच्या रितिरिवजप्रमाने त्याचं लग्न वयाच्या १० व्या वर्षी यमुना बाईसोबत झाल...महाराजांना कथा कीर्तनची खुप आवड होती...आणि अश्याच दिनक्रमात 16 वर्ष निघुन गेले...एके दिवशी तुकाराम महाराज्यांच्या कीर्तनचि बातमी वाड़या वाड़यात् पोहचली...आणि संताजी महाराज्यानी वडिलांकडे तुकाराम महाराज्यांच् कीर्तन ऐकण्याचा हट्ट धरला.. संताजी महाराज तुकाराम महाराज्यांच्या कीर्तनात खुप तल्लीन झाले...आणि त्यानी तुकाराम महाराज्यांचा बोट धरून सोबत चालण्याचा निर्णय घेतला पण विठोबा ना हा निर्णय मान्य नव्हता कारण प्रश्र संताजी महाराज्यांच्या संसारचा होता ..मग तिथे संताजी महाराज्यानि तुकाराम महाराज्याणा वचन दिले की मी कधीच संसाराकड़ दुर्लक्ष करणार नाही पण मला तुमच्या छत्रछायेखाली घ्या..तुकाराम महाराज्यांच्या १४ टाळ कऱ्यांपैकी संताजी महाराज प्रमुख होते...नंतर तुकाराम महाराज्यांची अभंगवानी लिहून ठेवण्याच् ठरवले ..ही दैनिन्दिनी प्रत्येक वेळेस चालू होती ..आणि वयाच्या 45 व्या वर्षी तुकाराम महाराज्यानी देहत्याग केला..आणि तुकोबा वैकुंठा च्या दिशेने गेले..तुकोबा आणि संताजी न च्या वयात 15 ते 18 वर्ष्याचा फरक होता असे जानकरांनी सांगितले..तुकाराम महाराज्यांच्या जान्यानंतर संताजी महाराज आपल्या पीढ़ीजात व्यवसायबरोबर तुकाराम महाराज्यांच्या अभंग ओव्या त्यानी जपुन ठेव्ल्या होत्या आणि ते त्याची पूजा अर्चा करू लागले..पुढे काही दिवसांनी संताजी महाराज्यांच्या पत्नी यमुना बाई बाळातपनासाठी माहेरी गेली होती..त्यांचे वडील संताजी च्या वयाच्या 21 व्या वर्षी स्वर्गवाशी झाले..आई मथुबाई वृद्धापकळात आपल्या माहेरी सदुम्बरे येथे गेली होती...वाड़यात संताजी महाराज एकटेच् होते चाकन च्या भुईकोट किल्ल्याला शाहिश्तेखानाच्या फौझेनी वेढा दिला..त्यानी संताजी महाराज्यांच्या घरावर कब्ज़ा केला सोन नान सर्व लुटले तेव्हा महाराज्यानी त्यांच्या तावडीतून सुटुन स्वताच्या जीवाची पर्वा न करता आपल्या चानाक्ष बुद्दीन लिखित स्वरूपामधे गाथा अभंग सोबत घेऊन आपल्या मामा च्या गावी सदुम्बरे येथे आले .....तिथे त्याना आपल्याला पुत्र रत्न झाल्याची बातमी कळाली काही दिवसांनी त्यांच्या आईचे पण आजारपनामुळे निधन झाले...अश्या परिस्थित महाराज खचुन न जाता ...तुकाराम महाराज्यांच्या विचारांची परंपरा चालू ठेवली आणि कीर्तन करू लागले आणि तुकाराम महाराज्यांच्या अभंग ओव्या न चे प्रचारण करू लागले...आणि आपले काम निस्वार्थी पने चालू ठेवले आणि वयाच्या 70 व्या वर्षी आजारपनामुळे त्यांचे निधन आपल्या मामाच्या गावी सदुम्बरे येथे झाले ..जनसागर लोटला... गांव दुःखात गेले..सगळयानी मूठमाती देऊन पण महाराज्यांच्या चेहरा भूजला जात नव्हता .. कारन तुकाराम महाराज्यनी मुठमाती दिल्यावर वैकुण्ठ वासी प्रस्थान करणार असे वचन तुकाराम महाराज्यनि दिले होते...आणि साक्षात् चमत्कार झाला..स्वयं तुकाराम महाराज तिथे प्रकट झाले आणि त्यानी संताजी महाराज्यना मुठ माती दिली आणि त्यांचा चेहरा भुजला..आणि त्याच ठिकाणी सदुंबरे येथे त्यांचं देऊळ आहे..आणि 300 वर्ष्यापासून तिथे कीर्तन आणि हरिपाठ होत असतो ....अश्या माझ्या राज्याला माझ्या देवाला सतश: प्रणाम(माझ नाव संताजीभक्त शुभम जाधव ..ही सम्पूर्ण महितीचे लेखन मी केले असून ही माहिती मी सोशल मिडिया व् इंटरनेट च्या माध्यमातून संघटीत केली आहे ..सर्व समाज बांधवांपर्यंत आपल्या देवाची माहिती पोहचवण्याचा दृष्टिकोण आहे...तरी ही माहिती सर्व ग्रुप वर येणाऱ्या जयंती आणि पूण्यतिथीच्या आधी पाठवा जेने करुण सर्वाना आपल्या देवाचा इतिहास समजेल...... गर्वाने म्हणा ..."मी तेली आहे"
🙏🏻 जय संताजी🙏🏻मो.9623054096🙏🏻