24/11/2015
चला,
थोडं असहिष्णू🐍बनूया !
आमीर खानची बायको त्याला म्हणाली,
"भारतात असहिष्णुता वाढलीय;
चल देश सोडून जाऊया."
पण कोणत्या देशात जावं?
बांग्लादेश, पाकिस्तान, इराक, सिरीया, लिबिया, इजिप्त, सौदी, पैलेस्टाईन, तुर्कीमध्ये ?
की
इस्त्राईल, फ्रान्स, अमेरिकेत?
की
जपान, चीनमधे?
अवघड आहे...
मुस्लिम देशांमधे मुस्लिमही सुरक्षित नाही तेथे किरन रावची काय कथा?
फ्रान्स, अमेरिकेत हिंदूंकडे संशयाने पाहिले जात नाही, पण मुसलमानांना भेदभावाची वागणूक मिळते.
जपान, चीनमधे तर मुसलमानांना मशिद बांधण्याची, दाढी राखण्याचीही परवानगी नाही.
आमीर खान तू सांग की...
२३ टक्के मुस्लिमांसाठी
३० टक्के भारत देश तोडून दिल्यानंतरही उर्वरित भारतात मुस्लिमांना समान हक्क देणारा भारत असहिष्णू कसा?
१९४७ साली भारतात ११ टक्के मुसलमान होते ते आज १७ टक्के झालेत;
बांगलादेशात ३८ टक्के अन् पाकिस्तानात २५ टक्के असलेला हिंदू आज अनुक्रमे ८ व १.५ टक्के झालाय.
तरीही भारतच असहिष्णू कसा?
धर्मांधांना ठणकावणे हे जर असहिष्णुता असेल तर होय भारताने थोडे असहिष्णू बनले पाहिजे.
देशाची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. देशवासीयांना शुभेच्छा !!
विशेष नोंद -
चेतन भगत विचारतात,
"ओके.
अतिरेकी हल्ल्यानंतर
इस्लामला हिंसक ठरवणे
चुकीचे आहे.
पण
दोन - चार घटनांवरून
माझ्या देशाला
तुम्ही
असहिष्णू का ठरवताय ?"