22/01/2026
बिहार भवनसाठी पैसा आहे, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी नाही?
ज्यांनी मुंबई घडवली त्या गिरणी कामगारांना आजही मुंबईत घर नाही,
आणि बाहेरच्यांसाठी मात्र सगळ्या सोयी उपलब्ध — हे कुठलं न्यायाचं राजकारण आहे?
मराठी माणसाच्या नोकऱ्या, उद्योग आणि हक्कांवर गदा येत असेल तर गप्प बसणं म्हणजे भविष्यातील पिढ्यांवर अन्याय करणं आहे.
आता तरी राजकारण कमी करा आणि माणुसकीने निर्णय घ्या.
नाहीतर इतिहास माफ करणार नाही.