Bal Vikas Vidya Mandir

Bal Vikas Vidya Mandir रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज यांनी चालविलेल्या बाल विकास विद्या मंदीर ( जोगेश्वरी मुंबई ) ची स्थापना २ ऑक्टोबर १९६२ साली एका बैठ्या चाळीत झाली .१९७५ साली शाळेला महानगर पालिकेकडून मान्यता मिळाली. १९७७ मध्ये महानगर पालिकेकडून अनुदान नोंदणीची पूर्तता झाली. १९७७ मध्ये सौ. वैशाली शांताराम मुळये, बी.ए.डी.एड. यांची संस्थेने मुख्याध्यापिका म्हणून नेमणूक केली व महानगरपालिकेने त्यांच्या नेमणुकीस मान्य

ता दिली. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन संस्थेने जुन्या वर्गखोल्यांचे १९७९ मध्ये नुतनीकरण केले. १९८३ मध्ये शाळेला ब श्रेणी मिळाली.शाळेमध्ये प्रत्येक इयत्तेच्या चार याप्रमाणे १६ तुकड्या आहेत. मुख्याध्यापिका १८ शिक्षिका २ लिपिक २ सेविका इतका कर्मचारी वर्ग कार्यरत आहे.पालकांचा कल आणि विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन संस्थेने माजी कार्याथ्याक्ष कै.श्री.वि.ना.शिंदे यांनी संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये एका भव्य इमारतीचा प्रस्ताव मांडला. कार्यकारिणीने मंजुरी देताच पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक व विभागाचा कर्मचारी वर्ग व पालक वर्ग यांची सभा घेऊन भव्य इमारतीचे चित्र २००३ मध्ये शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाची नवीन इमारतीत आपापले वर्ग भरविले.

07/03/2019
1984 1st std batch, pc-
30/06/2017

1984 1st std batch, pc-

आला आला पाऊस ,आता हरवून जा लहानपणीच्या आठवणीत
28/06/2016

आला आला पाऊस ,आता हरवून जा लहानपणीच्या आठवणीत

आज पालखी चे आळंदी तून प्रस्थान  झाले आहे
28/06/2016

आज पालखी चे आळंदी तून प्रस्थान झाले आहे

23/12/2015

शाळा सोडताना....
खरं म्हणजे आम्हाला माहितच नव्हतं,
शाळा सोडण्यात एवढ़ं काय विशेष होतं;
मुली मात्र शेवटच्या दिवशी सारख्या रडत
होत्या,
सरांपासून शिपयां पर्यंत सर्वांच्या पाया पडत होत्या;
मला आठवतंय आम्ही रडणा-या
मुलींची जाम खेचली
होती,
खरं तर डोळ्यातलं पाणी लपवताना
आमची ही गोची
झाली होती;
एकमेकांकडे पाहुन लगेच सावरलं आम्ही
स्वत:ला,
मनाशीच म्हटलं आता उगीच रडायाचं
कशाला?
भले शाळेतली काही जुनी
'नाती' तुटतील,
त्यात काय एवढं कॉलेज मध्ये 'नवीन'
भेटतील...
दिवस, वर्षं कशी जातील कळणार
नाहीत,
पुन्हा कधी पावलं इथे वळणार
नाहीत...
रडावसं वाटत होतं पण कुणीच रडलं
नाही,
शाळेतुन बाहेर पडताना वळुन ही पाहिलं
नाहीं....
पण आता मात्र मनापासून शाळेत जावसं वाटतंय,
शेवटच्या बाकावर बसावसं वाटतंय...
शाळेतल्या तासांपेक्षा सुट्टीचीच सर्वाना
ओढ़ असायची,
कारण तेव्हाच सर्वांना 'आपली माणसं'
भेटायची....
आज मात्र बरोबर कुणीच नसतं,शाळेच्या
आठवणीने रडताना; असं वाटतं तेव्हाच रडायला
हवं होतं;शाळा सोडताना........
I Miss my school days a lot....
डोळ्यात पानी येईल...
पुन्हा नाही येणार हे दिवस...
😔😔😔😔

एकादशी च्या शुभेच्छा,… मुख दर्शन व्हावे आता …. तू सकाळ जनांचा दाता …. घे कुशीत घे माउली …. तुझ्या चरणी ठेवितो माथा …. मा...
27/07/2015

एकादशी च्या शुभेच्छा,…
मुख दर्शन व्हावे आता ….
तू सकाळ जनांचा दाता ….
घे कुशीत घे माउली ….
तुझ्या चरणी ठेवितो माथा ….
माउली माउली रूप तुझे ….
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल …

आज आषाढ एकादशी आणी आजच आपण १००० जन झालो आहोत बालविकास मधून .,
27/07/2015

आज आषाढ एकादशी आणी आजच आपण १००० जन झालो आहोत बालविकास मधून .,

मस्तच ना ?
18/04/2015

मस्तच ना ?

काही आठवले का ?
09/12/2014

काही आठवले का ?

सर्वात शांत शिक्षिका,आवडत्या शिक्षिका !वर्तक म्याडम
06/10/2014

सर्वात शांत शिक्षिका,आवडत्या शिक्षिका !वर्तक म्याडम

आता तर तुम्ही हे म्हणूच नाही शकत कि हे कडक शिस्त पाळणारे सर न्हवते,आमचे लाडके कित्तुरे सर
02/10/2014

आता तर तुम्ही हे म्हणूच नाही शकत कि हे कडक शिस्त पाळणारे सर न्हवते,आमचे लाडके कित्तुरे सर

आपल्या शाळेत खूप कडक शिस्त पाळणारे सावंत सर ,ओळखले का?
28/09/2014

आपल्या शाळेत खूप कडक शिस्त पाळणारे सावंत सर ,ओळखले का?

Address

Sarvoday Nagar
Jogeshwari
400060

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bal Vikas Vidya Mandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share